• ट्रेंडिंग
  • सदरे
  • ग्रंथनामा
  • कला - संस्कृती
  • दिवाळी २०२०
  • अर्धे जग
  • अजूनकाही

अजूनकाही

दिवाळी २०२४

लेख

दीपावली २०२३

लेख

दिवाळी २०२२

लेख

दिवाळी २०२१

निवडक ‘अक्षरनामा’
विशेष लेख

दिवाळी २०१८

संकीर्ण
माणसं : कालची, आजची, उद्याची

दिवाळी २०२०

लेख
जर...तर

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
माध्यमांचं अधोविश्व
तळवलकर : एक मूल्यमापन

सदर

सरदार पटेलांची पत्रे
आडवा छेद
फिलॉसॉफी ‘जगण्या’साठी!
वास्तव-अवास्तव
पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर
#जेआहेते
सत्योत्तरी सत्यकाळ
सडेतोड
रौशनख़याल तरुण
फोकस-अनफोकस
सिने-सौंदर्य
गांधी @ १५०
सिनेपंचनामा
इनसाइडर
‘कळ’फलक
मागोवा २०१६चा
चिनी माती
चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
न-क्लासिक
सत्तावर्तन
चैत्यभू'मी'तला 'मी'!
लक्ष्मणरेषेवरून

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
तळवलकर : एक मूल्यमापन
माध्यमांचं अधोविश्व
प्रास्ताविक
मुलाखत
व्यक्तिचित्रे
लेख

संपादकीय

संपादकीय
संतापकीय

पडघम

कर्नाटक निवडणूक २०१८
रामचंद्र गुहा @ 60
बाबरी पतन @ २५
गुजरात निवडणूक २०१७
महिला दिन विशेष
विदेशनामा
देशकारण
साहित्य संमेलन विशेष
बालदिन विशेष
माध्यमनामा
राज्यकारण
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
अर्थकारण
कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
सांस्कृतिक
साहित्यिक
उद्योगनामा
क्रीडानामा
तंत्रनामा
विज्ञाननामा

अर्धेजग

महिला दिन विशेष
कळीचे प्रश्न
खाणं\पिणं\लेणं
आरोग्य

संकीर्ण

ललित
वर्षाखेर विशेष
मुलाखत
श्रद्धांजली
विनोदनामा
फोटोएसे
व्यंगनामा
ब्लॉगांश
पुनर्वाचन
वाद-संवाद

आमच्यासाठी लिहा

आमच्याविषयी

संपर्क

Menu

  • Login
  • Go to Booksnama
  • Terms of use
  • Privacy Policy
  • Login
  • Go to Booksnama
  • Likes us on  
  • Follow us on 
  • Subscribe our channel on 
  • Terms of use
  • Privacy Policy

‘गंगा जमनी संस्कृती’चे समर्थक असणाऱ्या अमीर खुसरोंवर सहिष्णूता व समन्वयावर निष्ठा असणाऱ्या मुस्लिमेतराने कादंबरी लिहावी, ही भारतीय समाजाची व्यवच्छेदकता आहे!

मिलिंद जाधव यांनी या कादंबरीत अमीर खुसरोंच्या जीवनातील घटनांना जोडून एक पट उभा करण्यापेक्षा, त्या इतिहासातील वैशिष्ट्यांना अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे. समग्र खुसरो कोणत्याही एका पुस्तकात मांडता येत नाहीत, पण त्यांच्या नेमक्या वैशिष्ट्यांची चर्चा करून त्यांचे समग्र व्यक्तिमत्त्व उभे करण्याचा यशस्वी प्रयत्न या कादंबरीतून झाला आहे.......

  • सरफराज अहमद
  • Tue , 07 November 2023
  • 0 Comments
  • 1 Like

सर सय्यद अहमद खान : मुस्लिमांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी कधी भीक मागून तर, कधी छायाचित्रं विकून निधी जमवणारा अवलिया!

सर सय्यद अहमद खान यांनी मुस्लिमांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी, त्यांच्या अभ्युदयासाठी मोहम्मदन कॉलेजची स्थापना केली. या कॉलेजचे नंतर अलिगढ विद्यापीठामध्ये रूपांतर झाले. कालांतराने विद्यापीठातून अलिगढ चळवळ उदयास आली. हा विचारप्रवाह समृद्ध व्हावा म्हणून सर सय्यद यांनी खूप खस्ता खाल्ल्या. अवहेलना सहन केली. हाल-अपेष्टा सोसल्या. मोहम्मदन कॉलेज उभे करण्यासाठी सर सय्यद यांनी अक्षरशः भीक मागितली.......

  • सरफराज अहमद
  • Thu , 17 October 2019
  • 2 Comments
  • 5 Like

अयोध्येत राममंदिर पाडून बाबरी मसजिद बांधल्याचा उल्लेख मध्ययुगीन इतिहासाच्या साधनात कुठेच आढळत नाही!

राजकीय गरजांपोटी ऐतिहासिक वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करून इतिहासाचे आकलन केले जाते. वर्तमान सामाजिक व राजकीय परिस्थितीत बाबरी मसजिदीचा निकाल मुस्लिमांच्या बाजूने लागला तरी तेथे पुन्हा बाबरी मसजिदीचे निर्माण शक्य नाही. त्यामुळे या प्रकरणातील मुस्लीम प्रतिवादींपैकी बहुतांश प्रतिवादींनी राममंदिरासाठी बाबरीची जमीन देण्याची तयारी दर्शवली आहे.......

  • सरफराज अहमद
  • Thu , 19 September 2019
  • 0 Comments
  • 3 Like

अयोध्येला सांप्रदायिक राजकारणाने ‘धर्मसंघर्षाचे केंद्र’ म्हणून पुढे आणले आहे. पण मुळात या शहराचा इतिहास ‘बहुसांस्कृतिक’ आहे!

अयोध्या वगळता जगातील कोणत्याही अन्य शहराला जेरुसलेमप्रमाणे सभ्यतांचे केंद्र म्हणवण्याचा सन्मान मिळालेला नाही. सभ्यता आणि संस्कृतीच्या वैविध्यतेने अयोध्येला जेरुसलेमपेक्षा वेगळे महत्त्व प्राप्त करून दिले आहे. हे शहर तीर्थंकरांचे, भिक्खुंचे आणि हिंदूंच्या प्रमुख दैवताची जन्मभूमी म्हणून ओळखले जाते. शीख धर्माच्या तीन गुरूंचा पदस्पर्श या शहराला लाभला आहे.......

  • सरफराज अहमद
  • Thu , 12 September 2019
  • 1 Comments
  • 4 Like

औदार्य हा बाबरच्या व्यक्तिमत्त्वातील महत्त्वाचा घटक होता!

बाबरवर मंदिरांच्या विध्वंसाचा अथवा धर्मांधतेचा आरोप लावता येणार नाही. मात्र बाबरच्या काही अधिकाऱ्यांनी मंदिरे तोडल्याचे वास्तव आपण नाकारू शकत नाही. तरीही मंदिर तोडल्याच्या या एक-दोन घटना वगळता बाबरची राजवट अत्यंत सहिष्णू होती. त्याच्या धार्मिक दृष्टीकोनातही संकुचितता नव्हती. बाबरी मसजिदीच्या प्रकरणावरून त्याच्यावर धर्मांधतेचा आरोप लावला जातो. पण त्या बाबरी मसजिदीशीही बाबरचा प्रत्यक्ष संबंध दिसत नाही.......

  • सरफराज अहमद
  • Thu , 05 September 2019
  • 1 Comments
  • 5 Like

बाबरच्या ‘बाबरनामा’मधून दिसणारा भारत नेमका कसा आहे?

‘बाबरनामा’ हा ग्रंथ हजारो पानांमध्ये विस्तारलेला आहे. त्यामध्ये बाबरने भारताविषयी केलेल्या लिखाणावर एक छोटेखानी पुस्तक होईल इतकी त्या लिखाणाची व्याप्ती आहे. नद्यांची माहिती विस्ताराने दिली आहे. एखाद्या प्रदेशाची भौगोलिक वर्णने नकाशा शब्दबद्ध केल्यासारखी आहेत. प्रत्येक प्रदेशातील झाडांच्या, फळांच्या प्रजातींपासून प्राणी आणि पक्ष्यांची निरीक्षणे नोंदवली आहेत.......

  • सरफराज अहमद
  • Thu , 29 August 2019
  • 0 Comments
  • 7 Like

बाबर जसा होता, तसा कधी मांडला गेला नाही. बाबर जसा हवा, तसा मात्र मांडला गेला!

बाबरी मसजिद आणि रामजन्मभूमी हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. जमीन वादाचा निकाल महिन्याभरात येण्याची अपेक्षा आहे. बाबर आणि त्याचा इतिहास या प्रकरणाशी संबधित आहे. त्यामुळे पुन्हा त्याचा इतिहास चर्चिला जाणार आहे. त्यानिमित्ताने बाबर आणि बाबरी मसजिदच्या अनुषंगाने ही पाच लेखांची मालिका. त्यातील हा पहिला लेख... पुढचा लेख येत्या गुरुवारी प्रकाशित होईल.......

  • सरफराज अहमद
  • Thu , 22 August 2019
  • 1 Comments
  • 4 Like

“एकानंतर एक आघात पचवत आम्ही खचत चाललोय. मग न्याय कसा मिळेल?”

सत्तेतल्या बदलानंतर ‘मॉब लिंचिंग’ नावानं हत्येचं नवं तंत्र विकसित झालं. त्याची सुरुवात पुण्यामध्ये मोहसीन शेख या तरुणाच्या हत्येनं झाली. कोणतंही कारण नसताना एका विशिष्ट धर्ममताचा अनुयायी म्हणून त्याला संपवण्यात आलं. २ जून २०१४ रोजी ही घटना घडली. उद्या या घटनेला पाच वर्षं पूर्ण होत आहेत. त्यानिमित्तानं मोहसीन शेखचा भाऊ मुबीन शेखची मुलाखत.......

  • सरफराज अहमद
  • Sat , 01 June 2019
  • 1 Comments
  • 2 Like

जगात इस्लामसारखे ‘डावे’ तत्त्वज्ञान नाही. त्याला ‘उजवे’ भासवण्याचे षडयंत्र उघडे पाडले पाहिजे!

माणूस कसा असावा? त्याविषयी ‘कुरआन’चे विवेचन, इस्लामचे एकूण तत्त्वज्ञान आणि त्याच्या धारणांना मान्यता दिल्याशिवाय माणसांचा आदर्श समूह म्हणजे समाज विकसित होऊ शकत नाही. इस्लामचा सामाजिक अन्वयार्थ हा उन्नत भौतिकाच्या निर्मितीसाठी गरजेचा आहे. मध्ययुगातील काही सरंजामी राज्यकर्त्यांनी लावलेला इस्लामचा ‘हुकूमशाही अर्थ’ त्याच्या मूळ प्रेरणांना छेद देणारा आहे.......

  • सरफराज अहमद
  • Mon , 07 January 2019
  • 1 Comments
  • 1 Like

मी प्रचंड आशावादी आहे, कारण माझं भविष्य माझी लेक आहे! एकुलती एक!!

कालांतरानं बरा झालो. माझ्या टिपू सुलतानाच्या पुस्तकाला बरीच प्रसिद्धी मिळाली. त्या काळात टिपू सुलतान हे इतिहासातलं पात्र माझ्या घरातलं सदस्य बनलं होतं. पुढे कुठेही फिरायला गेलो, टिपू सुलतानचे फोटो दिसले की माझी मुलगी ‘अब्बू पोटू सुलतान’ असं विचित्र शब्द उच्चारून आपण आपल्या बापाच्या जगण्याची किती दखल घेतो, याची जाणीव करून द्यायची.......

  • सरफराज अहमद
  • Wed , 14 November 2018
  • 0 Comments
  • 2 Like

सर सय्यद : मुस्लिमांच्या शैक्षाणिक क्रांतीचे महानायक

भारतीय मुस्लिम समाजावर ज्या विचारपुरुषांचा प्रचंड प्रभाव जाणवतो, त्यात सर सय्यद यांचे नाव अग्रणी आहे. ज्या समाजधुरीणांनी पडत्या काळात मुस्लिम समाजाच्या विचारविश्वाला दिशा देण्याचे काम केले, त्यातही सर सय्यद यांचा समावेश होतो. काळ बदलला आहे, तुम्हीही बदलले पाहिजे, हे सातत्याने सांगत काळाला बदलण्याची योजना आखण्यासाठी त्यांनी समाजाला उद्युक्त केले.......

  • सरफराज अहमद
  • Wed , 17 October 2018
  • 1 Comments
  • 1 Like

टिपू सुलतान : जमातवादाचा बळी ठरलेला लोकोत्तर इतिहासपुरुष

आज टिपू सुलतानची जयंती. भाजपनं निर्माण केलेल्या टिपू सुलतान वादावर राष्ट्रपति रामनाथ कोविंद यांनी पडदा टाकला होता, पण पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांनी पुन्हा एकदा पक्षाच्या अधिकृत ट्विटर पेजवरून टिपू जन्मोत्सवावरून कर्नाटक सरकारवर निशाणा साधला. याचा अर्थ भाजपला हा वाद पेटत ठेवायचा आहे. येत्या काळात हा वाद पुन्हा डोकं वर काढू शकतो. या वादामागे नेमकं कारण काय आहे?.......

  • सरफराज अहमद
  • Fri , 10 November 2017
  • 0 Comments
  • 4 Like

© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.